गांधी ह्या व्यक्तीबद्दल ओळखीच्या लोकांकडून कायमच negative ऐकलं आहे.कळत-नकळत पणे 'टकल्या','म्हातारा' असा बिनधास्त पणे उल्लेख घरच्यांसमोर केला जात होता आणि त्यावर कधीच बंदी नव्हती...कशी त्यांनी फाळणीला मंजुरी दिली..त्यामुळे कसा पाकिस्तान निर्माण झाला आणि आपल्याला त्रास झाला..शाळेत असताना पाकिस्तान चा त्रास म्हणजे सैइद अन्वर ! तेव्हा उगाचच हिटलर भारी वाटत होता..उगाचच ह्यासाठी कारण एका धड्यात त्याच्याबद्दल ची माहिती होती आणि इंग्लंडचा शत्रू तो आपला हिरो...नंतर college ,नोकरी च्या धावपळीत गांधी हा माणूस कायमच ignore झाला.. २००६ मध्ये 'लगे रहो मुन्नाभाई ' सिनेमा आला पण impact 'रंग दे बसंती ' चा झाला.. आता तिशीत एन्ट्री मारताना जिथे routine आणि life सेट आहे..पण निर्णय घेणे वाढले आहे तिथे समाज,स्वार्थ ह्या गोष्टी हळू हळू कळू लागलेत..अश्यावेळी प्रत्येक ठिकाणी आपला अनुभव पुरेलंच असा नाही..त्यासोबत एकाच शहरात,locality मध्ये कायम राहत असल्या मुळे हळू हळू लोकांचं, system मधले flaws किंवा सवयींमुळे चीड चीड होते ..त्यातून बाहेरच्या देशांचा exposure मिळत असल्याने चांगल्या गोष्टी नेहमीच डोळ्यात भरतात आणि लक्षात राहतात.हे बदलायला पाहिजे हे खरच वाटत असता पण 'जाऊदे', 'चलता है ' attitude मुळे ignore केला गेला..काही बाबतीत भीती पण होतीच esp लोकल गुंठा मंत्री आणि त्यांचे चेले किंवा 'अरे' ला 'का रे' करणार्यांची ..हे रोज पाहून राग यायचा , ते आत धुमसत राहायचं आणि इतर लोकांवर बाहेर पडायचं..ह्या रागाचं मनातल्या हिंसेत रुपांतर होऊ लागलं..धमक नसल्यामुळे कृतीत ती उतरली नाही..त्याच दरम्यान विनोबांचा एक वाक्य वाचला ' मनात हिंसा केली तर ती प्रत्यक्षात केल्यासारखीच आहे..'सुदैवाने हे वाक्य मनातून पुसलं नाही गेला..हे सगळे विचार चालू असताना 'schindlers list ' हा सिनेमा आणि 'Game of thrones ' बघितले..त्यातली हिंसा नाही बघवली .माणूस हा evolved प्राणी आहे तर मग हि पशुता अजूनही का overpower करते ? वि .स खांडेकरांनी लिहिलंय कि 'गांधी ने माणसातला पशुत्व कमी करण्यास मदत केली.'
हिंसेच्या backdrop वर अहिंसे चा शोध घ्यायला लागलो..आणि गांधी ह्या माणसाबद्दल कुतूहल वाढला..consciously त्यांच्याबद्दल वाचू लागलो..त्यांची political philosophy पेक्षा way of life वर focus करू लागलो..गांधी 'वाचून' काही कळत नव्हता..बुक शेल्फ मधल्या पुस्तकांचा count आणि २-४ quotes पलीकडे काही value addition झाली नाही..मग ठरवलं छोटे प्रयोग करून बघायचे..गेल्या ६ महिन्यात ३ प्रयोग केले आहेत..त्यातला एक प्रयोग आणि त्याचे result मांडत आहे ...
प्रयोग १:
माझं रोज bike driving असता आणि बऱ्यापैकी कॅब मधून फिरतो ..वाहन चालवताना थुंकणारी माणसे - हे बघून होणारी चीड चीड मी explain करायची गरज नाही..हि कृती करणारी सगळ्या क्लास/इकॉनॉमिक status ची लोकं आहेत
उपाय १ - 'अरे काय..बापाचा रस्ता आहे का ?'
उत्तर - तुझ्या बापाचा आहे का?
category - अरे ला का रे !
result - 0 badal ...मला झालेला मनस्ताप .आणि त्याने आपलं न ऐकल्याने hurt झालेला 'इगो'
उपाय २- 'काय मस्त थुंकलात हो तुम्ही !'
उत्तर- अए चल निघ ....
category - ignore करणारे
result - 0 बदल ...मला झालेला मनस्ताप ..आणि त्याने आपलं न ऐकल्याने hurt झालेला 'इगो'
उपाय ३- थुन्क्ल्यावर tissue काढून देणे..
उत्तर- thanks !
category - जाणीव झालेले
result - रस्त्यावर घाण झालेलीच आहे..next time कदाचित तो थुंकणार नाही अशी अपेक्षा ..कमी झालेला त्रास
उपाय ४- थुंकणार आहे असं लक्षात येताच tissue काढून देणे ...किंवा कॅब मध्ये बसतानाच driver ला tissue देणे आणि विनंती करणे ..(5-६ वेळा करून बघितला)
उत्तर- thanks ..नाही थुंकणार..
category - जाणीव आणि जबाबदारीने वागणारे..
result - अपेक्षित बदल..मेंटल पीस ..आणि घडलेला 'constructive' संवाद ..
हा खूपच छोटा प्रयोग मी करून बघितला ..sample size म्हणावा तसा मोठा नाहीये ..पण
माझा स्वार्थ बघता मला झालेला कमी त्रास आणि समोरच्या माणसाने केलेला बदल हे महत्वाचा आहे..ह्यात कुठेही आर्थिक मुद्दे नव्हते..नंतर केलेले २ प्रयोगांमध्ये पैसा ,देणं -घेणं involved आहे..ते पुढच्या आठवड्यात लिहीन ..
आज FB वर दिवसभर हिंसायुक्ता Halloween मुखवटे चे पोस्ट मध्ये हा पोस्ट कदाचित हरवून हि जाइल..पण समोरचा बदल करेलच अशी अपेक्षा न ठेवता त्यांच्यापर्यंत पोचवायचा काम नक्कीच करत राहीन..
शेवटी एक quote मारूच शकतो ' Be the change you want to see ' महात्मा गांधी-जी
हिंसेच्या backdrop वर अहिंसे चा शोध घ्यायला लागलो..आणि गांधी ह्या माणसाबद्दल कुतूहल वाढला..consciously त्यांच्याबद्दल वाचू लागलो..त्यांची political philosophy पेक्षा way of life वर focus करू लागलो..गांधी 'वाचून' काही कळत नव्हता..बुक शेल्फ मधल्या पुस्तकांचा count आणि २-४ quotes पलीकडे काही value addition झाली नाही..मग ठरवलं छोटे प्रयोग करून बघायचे..गेल्या ६ महिन्यात ३ प्रयोग केले आहेत..त्यातला एक प्रयोग आणि त्याचे result मांडत आहे ...
प्रयोग १:
माझं रोज bike driving असता आणि बऱ्यापैकी कॅब मधून फिरतो ..वाहन चालवताना थुंकणारी माणसे - हे बघून होणारी चीड चीड मी explain करायची गरज नाही..हि कृती करणारी सगळ्या क्लास/इकॉनॉमिक status ची लोकं आहेत
उपाय १ - 'अरे काय..बापाचा रस्ता आहे का ?'
उत्तर - तुझ्या बापाचा आहे का?
category - अरे ला का रे !
result - 0 badal ...मला झालेला मनस्ताप .आणि त्याने आपलं न ऐकल्याने hurt झालेला 'इगो'
उपाय २- 'काय मस्त थुंकलात हो तुम्ही !'
उत्तर- अए चल निघ ....
category - ignore करणारे
result - 0 बदल ...मला झालेला मनस्ताप ..आणि त्याने आपलं न ऐकल्याने hurt झालेला 'इगो'
उपाय ३- थुन्क्ल्यावर tissue काढून देणे..
उत्तर- thanks !
category - जाणीव झालेले
result - रस्त्यावर घाण झालेलीच आहे..next time कदाचित तो थुंकणार नाही अशी अपेक्षा ..कमी झालेला त्रास
उपाय ४- थुंकणार आहे असं लक्षात येताच tissue काढून देणे ...किंवा कॅब मध्ये बसतानाच driver ला tissue देणे आणि विनंती करणे ..(5-६ वेळा करून बघितला)
उत्तर- thanks ..नाही थुंकणार..
category - जाणीव आणि जबाबदारीने वागणारे..
result - अपेक्षित बदल..मेंटल पीस ..आणि घडलेला 'constructive' संवाद ..
हा खूपच छोटा प्रयोग मी करून बघितला ..sample size म्हणावा तसा मोठा नाहीये ..पण
माझा स्वार्थ बघता मला झालेला कमी त्रास आणि समोरच्या माणसाने केलेला बदल हे महत्वाचा आहे..ह्यात कुठेही आर्थिक मुद्दे नव्हते..नंतर केलेले २ प्रयोगांमध्ये पैसा ,देणं -घेणं involved आहे..ते पुढच्या आठवड्यात लिहीन ..
आज FB वर दिवसभर हिंसायुक्ता Halloween मुखवटे चे पोस्ट मध्ये हा पोस्ट कदाचित हरवून हि जाइल..पण समोरचा बदल करेलच अशी अपेक्षा न ठेवता त्यांच्यापर्यंत पोचवायचा काम नक्कीच करत राहीन..
शेवटी एक quote मारूच शकतो ' Be the change you want to see ' महात्मा गांधी-जी
Maybe my perspective about Gandhi is flawed, maybe its right. To be completely honest, I haven't given much thought to it. What you have written or noted is worth appreciation only because YOU chose to view Gandhi as a behavioral guide and not a political figure. I truly believe that what you have implemented from the teachings of the Mahatma, is enormously helpful. Maybe its more of self mental happiness rather than social contribution. But, having said that, it makes more sense in today's world to first find calm within ones' mind so as to create a change on the exterior. So I thank you for presenting Gandhi to me in a special way.
ReplyDelete