Friday, August 7, 2009

सिनेमा आज कल

गेल्याच आठवड्यात 'लव आज कल" नावाचा सिनिमा बघून आलो..नोकरीला लागल्यापासून फर्स्ट डे ला सिनेमा बघायची सवय झलिये.. 2005 मधे आमिरखान चा तब्बल 4 वर्षांनी मंगल पाणडेय नावाचा सिनिमा आला होता...खूप जास्त गाजावाजा झला होआत...आमची विकृत गँग सुधा अगदी आतुरतेने वाट बघत होती त्या सिनेमाची...सिनेमाच्या ट्रेलर वरुन तासन्तास चर्चा व्हायची...1 आठवडा आधी जौन अड्वान्स बुकिंग वागेरे केला होता..काकाला त्या सिनेमाला जौन सलाम् नामस्ते चा ट्रेलर बघायचा होता तर लम्ब्यल राणी मुखेरजी..तिच्या प्रत्येक एंटरीला " अरे काय डोळे आहेत तिचे!!" असा जोरात बोलायचा..शेवटी समोर बसलेला एक माणूस ज्याचा सुधा आमच्यासारखाच अपेक्षभंग झला होता अगदी वैतागलेल्या सुरात म्हणला " अरे डोळे एवढे आवडले तर घेऊन जा घरी"..संपूर्णा सिनिमा बघताना हा सगळ्यात एंटरटेनिंग किस्सा होता.. पण तो सिनिमा इतका साफ आपटला की त्यानंतर फर्स्ट डे फर्स्ट शो चा खूळ डोक्यातून सॉफ उतरला.. असो पण परत एकदा ते खूळ सुरू झला 'ओम शांती ओम','सावरिया'(वर्स्ट एवर ब्लू फिल्म),'तारे जमीन पार"(बेस्ट मूवी एवर),'तशन"(अत्यंत हिडिस सिनेमा) न अजुन बरेच लिस्ट आहे..तर असे चांगले वाईट अनुभव आले.. "जब वी(पोस्टर वाले "वुई" असा का लिहितात काय माहीत..हे म्हणजे इंडियन आयल सारख आहे ) मेट' हा सिनेमा अनपेक्षितपणे खुपच चांगला निघाला..इतका आवडला की दर वीकेंड्ला कुठल्यातरी चॅनेल वर तो असतोच(न मी बघतोच) त्यासोबत अजुन 3 सिनेमे असतात 1) सिंग इस किंग 2)नो एंट्री 3) वेलकम सध्या तर डॉन नो 1,ईंद्रा द टाइगर असले साउत इंडिया चे सिनेमे दाखवायला लागलेत... असो तर जाब वी मेट सॉरी वुई मेट च्या यशा नंतर न सोचा ना था सरक्या तरुण पिढीला आवडेल असा सिनेमा काढल्यानंतर इमियज़ आली चा हा 3रा चित्रपट बघायची हौस होती... पण हा सिनेमा नाही आवडला मला...मी स्टोरी वगेरे काही लिहीत बसणार नाहीए...पण काही सिनेमे कंपेर केले की नक्की काय खराय किंवा कशावर विश्वास ठेवावा हेच कळट नाही... आता लव आज काळ मधे ही दिपिका आधी स्वात्हून ब्रेक उप करते (त्याची पार्टी सुधा देतात हे आवडला मला) मग भारतात येऊन दुसर्या मुला सोबत सूत जमवते त्याच्याशी लग्ना करते...हनिमून ला घेऊन जाते न तिकडे गेल्यावर तिला साक्षातकर होतो की आपल्याला आधीचाच मुलगा आवडतो...न नवर्‍याला सॉरी म्हणून निघून येते...मला ह्या अशा नवर्‍यलोकांचा वाईट वाटत..त्यांची परिस्थिती हात को आया लेकिन मु ना लगा अशी होते...बिच्चारे...आधीच्या सिनिमा मधे लग्नाच्या मंडपात तरी पळून जायचा किंवा निघून जायचा प्रकार घडायचा..इथे अजुन एक पाऊल पुढे..आता हे झला ह्या सिनेमाचा.. तसाच काही वर्षांपूर्वी " हम दिल दे चुके सनम" नावाचा सिनेमा आला होता..त्यात खुद्द नवरा तिला प्रियकारकडे घेऊन जातो न तिला तिकडे गेल्यावर कळता की आपला सुख नवर्‍यासोबतच आहे... आता प्रश्ना हा आहे की लग्न सारख्या पवित्रा बंधनात अडकल्यावर नवर्‍याला देव समजून त्याच्या सोबत अड्जस्ट होऊन संसार कॅरणारी ऐश्वर्या खरी की दीपिका सारखा लग्न झल्यावर मी अजुन तुला त्रास देणार नाही म्हणत नवर्‍याला हनिमूनला एकटा सोडून जाणारी ही बायको खरी...हे म्हणजे देवाचा अपमान केल्यासारखा आहे.....त्याला बिच्चार्याला एकपात्री सगळा करावा लागला असेल...असो मुद्दा तो नाहीए . मुद्दा हा आहे की नवीन पिढीने नक्की करावा काय??मान्या आहे की सध्या मुला मुलींचा एकत्रपणे वावरणा जास्त सोप्पा आहे त्यामुळे साहजिकच एकमेकांना हवा तसा जोडीदार निवडता येतो..नाही पटला एकमेकांचा तर सोडता ही येता.....आता तो कुछ कुछ होता है बघा..आपण शाहरुख ला हीरो म्हणतो..पण तोच त्याचा स्टेट्मेंट्सला कॉंट्रडिक्ट करतो..आईला उपदेश देत असतो " मा,हं एक बार जीते है एक बार मरते हाई और शादी(पॉज़) शादी भी एक बार होती है" न शेवटी काय मूक गिळून हाताने आय लव उ म्हणतो न तेही त्या सर्दारजी चा बघून..घ्या...हा कसला हीरो?? खरा हीरो सलमान खान ...लग्न स्वाताचा पण नवरा बायको वेगळेच असतात..न लोका काय नावा ठेवणार न जेउन जाणार म्हणजे परत ह्यालाच सगळा भुर्दंड..... अजुन एक प्रश्ना मला असाच "डी डी एल जे " बघताना पडला होत. युरोप मधे असताना रात्री काजोल बाई दारू पिऊन हॉटेल वॉर येतात..सकाळी उठल्या वर लक्षात येता की आपले कपडे कोणीतरी बदलले आहेत...रात्री काय झालाय हे जाणण्यासाठी ती हीरो ला बोलावटे..तो आधी चुक झालयाचा नाटक करतो पण मग भारत की नारी की इजजत की क्या किमत होती है असा लेक्चर देऊन तिला इंप्रेस करतो..न जाताना म"मेरा शर्ट देदो असा म्हणून तो काढायची आक्टिंग करतो...आता मला सांगा की तियाचा शर्ट कोणी बदलला???? तेव्हा कुठे गेली तिची ईजजत???न बोटांना लिपस्टिक लावून कसे ओठांचे मार्क्स काढता येतात??..पण बॉलीवुड चा सिनिमा म्हणले की डोका बाजूला ठेऊन जायचा असता ते हेच...सिनिमा बघायचा ते फक्ता त्यांचा कॅरेक्टरिज़ेशन ,फॉरेन चे लोकेशन्स यासाठी...पारवा एकाशी हेच बोलत होतो तर लक्षात आला की आज कालच्या सिनेमांना काही मोटिवच नाहीए...एक कपल घ्यायचा न त्यांचे उतार चढव दाखवत बसायचा..ते कमी पडला तर लव त्रिकोण,नाहीतर मग 2 जोड्या..हे असाच वाढवत रहायचा..त्या उलट अमिताभ वागेरे चे सिनेमे बघायचे..बापाला मारला म्हणून विल्लेन ला शोधायचा न मारायचा...किवा लॉस्ट न फाउंड फंडा..काहीतरी मोटिव होत. अश्या सिनेमांची आतुरतेने वाट बघ्तोयं...होपफुली पुढच्या आठवड्यात येणारा "कमिने" काहीतरी चांगला देऊन जाईल...तो पर्यंत हे सिनेमे दर वीकेंड्ला टी वी वर बघत राहणे...

2 comments:

  1. quick gun murugun yetoy FYI!!! :D

    ReplyDelete
  2. hehe.. mala tuzi 'haat tak aaya par mu na laga' wali comment avadali.. :)
    n I would surely say that very few hindi movies (new ones) make viewers think about the story n plot n message etc... others just make us think 'why did I watch this movie?'

    ReplyDelete