आज दिवाळी पहाट..आणि मी एक अस्सल पुणेकर असल्याच कर्तव्य पूर्ण करण्यासाठी पहाटे ४.३० ला सारस बागेत आलोय...तस मी गेले ४ वर्ष इथे येतोय..पण आज विशेष होता...
आलो त्या वेळी अजून अंधारचहोता ...पण एक वेगळीच प्रसन्नता होती वातावरणात ..सगळीकडे पंत्यानंचा एक नेत्रदीपक असा अविष्कार पाहायला मिळत होता ..कोणी त्या पणत्यांनी एक मोठी पणती बनवली होती तर कोणी त्यांचा आकाशकंदील केलाहोता ...कोणी शुभ दीपावली लिहिला होता तर कोणी "मेरा भारत महान !" (का ते माहित नाही ).जवळच एक stage बांधला हो ता आणि काही वेळातच मराठी गाण्यांचा कार्यक्रम सुरु होणार होता ...त्या रोषणाई मध्ये अत्तरांचा
सुगंध दरवळत होता ...एरवी deo च्या वासाची सवय झालेल्यांना अत्तराचा सुगंध म्हणजे रोज chickenburger खाणार्यांना अस्सल गावरान कोंबडी चा वास येण्यासारखा आहे ..डोळे अपोआप बंद होतात आणितो वास मेंदू मध्ये फीड हो ईपर्यंत घेत राहतात ..एक वेगळीच सुचीर्भूतातता ,प्रसन्नता ...तसाही अंधार असल्यामुळे डोळ्यांचा काही उपयोग होत नव्हता ..साधारण तासभर त्या रोषणाईतफिरून झाला होता ...
त्या stage वरून एक निवेदन झाला आणि गाण्याचे स्वर कानावर ऐकूयेऊ लागले ...श्रीधर फडक्यांचा " तुलापहिले मी नदीच्या किनारी ...तुझे केस पाठीवरी मोकळे " ..
शब्द कानावर पडताच ..डोळे अजून घट्ट बंद झाले आणि मन एक वर्ष मागे गेला ...आठवणीत !...
अशीच एक दिवाळी पाहत होतीगेल्यावर्षीची ...असाच मी पाहते 5.३० लाआलो होतो ...मित्रांनी एकाच गोष्ठी चाआमिष दाखवून मला सरस बागे त पुन्हा बोलावला होता ..मी अत्यंत नाराजी ने आलो होतो . .अंधारात मला काही दिसत नव्हता ...मी as usual वेळ पाळणाराअसल्यामुळे आपल्या मुळे उश ीर नको व्हायला म्हणून दबंगस्नान उरकून येऊन बसलो हो तो ..पण कोणीच आलेला नव्हता ..त्यामुळे चीड चीड झाली होती ..नुसता बसून तरी काय करायचा म्हणून ते दिवे पाहत
जांभया देत फिरत होतो ..शेवटी एका ठिकाणी येऊन थांबलो ..तासभर झाला तरी अज्जून कोणाचा पत्ता नव्हता ..जवळच बांधलेल्या stage वरmic testing चा कर्कश्य आवाज येत होता .. मानसिक त्रासात अजून भरपडत होती ...तसा मी रागावर नियंत्रण ठेवायला शिकलोय ..नाहीतर 3 वर्ष एकाच IT कंपनी मध्ये काम नसतो करू शकलो ... छान झोप सोडून ,मित्रांच्या आमिष पोटी मीइथे single मुलगा पाडव्याला जिथेmaximum जोडपी येतात अशा सारसबागेत येऊन उभा होतो .. mic testing चा आवाज अजून वाढल्याने मी डोळे मिटले आणि कान पण बंद केले ..काही क्षणातच एक गाणं सुरु झाला .."तुला पहिले मी नदीच्या किनारी ...तुझे केस पाठीवरी मोकळे .." जरा सुसह्य वाटला म्हणून आधी कानावरचा हात काढले. अंधाराची जागा आता प्रकाशाने घेतली होती ..उजाडायला लागला होता ..एकदम उजेड झाल्यामुळे डोळेपटकन उघडले नाहीत ...हळू हळू डोळे उघडले तर समोरच 3-4 मुलींचा घोळकाउभा होता ...त्यातली एक माझाकडे पाठ क रून उभी होती आणि बाकीच्या तिच्या शी बोलत होत्या ..त्यामुळे centre ऑफ attraction तीच होती ..तिचे केस लांब होते आणि मोकळे सोडलेले होते ...सलवार
कुर्ता होता ..मोरपंखी रंगाचा ...तिचा चेहरा पाहण्याची इच्छा झाली ...न काय आश्चर्य ..दुसर्या क्षणी ती मागे फिरली न माझा कडे पाहून हसली
न hi ! केला ...मला काही सुधरलाच नाही पण प्रसंगावधान राखून मी सुधा हसलो ! पण सकाळी लवकर यायच्या नादात brush करायचा राहून गेलाहे आठवल्या क्षणी मी माझा हसणं थांबवला ..न तोंड बंद केला .. बाल
हनुमानासारखा चेहरा करून उभा राहिलो ..पण नंतर माझा तल्लख बुद्धीने मला " अरे एका दिवशी दात नाहीघासले तर दात लगेच पिवळे होत
नाहीत !" असा सुचवल्यावर माझी बत्तीशी परत बाहेर काढली ...हे झाल्यावर मी आता Hi! साठी माझा हाथ उचलणार इतक्यात माझ्या मागून एक मुलगीआली आणि तिने
त्या समोरच्या ललनेला मिठीमारली ...माझा हत्ती झालाय हे माझा लक्षात आले
(हत्ती म्हणजे मोठा पोपट होणे !!)..मी पटकन मान खाली घातली आणिखिशातून mobile बाहेर काढलान त्यावर उगाच buttons दाबत बसलो (आपण busy आहोत किंवा काहीतरी msg आलाय हे उगाच दाखवण्यासाठी !)... मी खालीच पाहत होतो ..mobile
च्या screen वर ..पण आता मला तिचा चेहरा त्यात दिसत होता ...मी डोळे मिटून परत उघडले तरी तेच ..mobile पण switchoff करून पहिला तरी तेच ...मला काय झालाय हे समजायल फार वेळ नाही लागला ...लांब केस (माझे विसकट लेले ), टप्पोरेडोळे (मला चष्मा ),उंची 5'4" (मी 5'10"), सडपातळ बांधा (मी एकदम fit पण थोडासा पोट सुटलेला ), चेहऱ्यावर हसू (मी बाल हनुमान ) ,रंग गोरा (मी पण जन्मता गोरा पण उन्हात cricket खेळून जर ा करप्लो होतो )..थोडक्यात मला suit होणारी मुलगी मला सापडली होती ...मी लग्नाच्या वयात आल्यामुळे माझात आपोआपच confidence आला होता ..मी उत्साहाने वरती पहिला तर तो फुलांचा गुच्छ ज्यातली एक माझी निशिगंध आणि बाकीच्या तिच्या हिरव्या पाला पाचोळ्या होत्या त्या गायब झाल्या होत्या ....माझी नजर सैरभैर फिरत होती ...
सापडली!!...तो गुच्छ गणपतीच्या दर्शनासाठीपायर्या चढत होता ..माझे मित्रा अजूनही आले नस ल्याने मी त्यांच्या मागे गेलो ..मागे फुलले रे क्षण
माझे गाणं सुरु झाला होता ..
मी गणपती ला flying नमस्कार केला न पटकन त्याला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली ...हा गणपती मला फारच आवडला होता ..त्याच्या देवार्याला ३ खिडक्या होत्या ..मी माझा speed असा match केला होता कि समोरून दर्शन घेताना
ती समोरच्या खिडकीत दिसत होती ..मी डावीकडे गेलो तेव्हा ती पण माझा स मोरच्या चौकटीत दिसली ..आज मी उजव्या सोंडेचा गणपती डावीकडून पहिला ...असा करात तिच्या मागे येऊन थांबलो न गणपती ला front view मध्ये आम्ही एकत्र दिसू अशा pose मध्ये थांबलो ..न मनोमन हि प्रार्थना केली कि पुढच्या वेळी जोडीने येउदेत म्हणून ...
ती आता खाली उतरायला लागली होती ..मी नेमके sport shoes घातल्यामुळे माझी कसरतझाली ..बुटांची lace न सोड्याचीसवय इथे नडली ..कसे बसे ते पायात अडकवून मी खाली पळत आलो ...त्यांच्यामागे पळत जात असतानाच मित्राची हाक ऐकू आली .."कुठे पळतोस रे ???" आता काय उत्तर द्यावा ह्या विचारात मी "शाळेतला मित्र दिसलाय ! त्याला भेटून येतो "अशी थापमारली ..मुळात १२ वर्षांनंतर मी शा ळेतल्या एकही मुलाला ओळखू शकलो नसतो ...पण अशावेळी शाळेतला मित्र हा उत्तम उपाय आहे हे लक्षात आला ..त्यातून मी अत्यंत मट्ठ नबोरिंग होतो शाळेत त्यामुळे मला पण ओळखेल असा कोणी नव्हता ..
मी त्यांच्या मागे गेलो खरा पण ती काही दिसेनाशी झाली ...थोडा हिरमुसून परत मित्रांपाशी आलो .." भेटला का रे मित्र ?"..
मी : " नाही रे ..तसा वाटला मला .."असो अरे व नवीन SLR वाटता ! दिवाळी खरेदी का ?" मी त्याच्या नवीन camera कडे बघत म्हणालो ..
" हो अरे ..म्हनला आज जरा मनोहर दृश्य बघायला मिळतात ..म्हनला फोटो काढावेत "
"अरे माकडा थोडा आधी आलास तर काही बिघडला असतास का ??"(मी मनातल्या मनात )
असा म्हणे पर्यंत पुन्हा ती दिसली ..माझ्या मित्राच्या मागे ..मला काय करावा सुचेना ..मी पटकन मित्राला त्याचा कॅमेरा मागितला ..आणि त्याला pose द्यायला सांगितली ..त्याला FB वर profile pic चा आमिष दाखवून माझ्या निशिगांधला आणि माझा ओबड -धोबड विखुरलेल्या मित्रालाएका frame मध्ये capture करायचा ठरवला ..निदान photo तरी मिळेल ह्या आशेवर मी photo click केला ..पण तिचा
नेमका अर्धा चेहरा आला ..डोळे आणि तरतरीत नाक ...परत काढायचा म्हणलं तर तो ओंडका माझा कडे धावत येऊन आपला FB चा फोटो पाहायला लागला होता ..त्यामुळे 2nd click शक्य नव्हता ..internet वर एखादा software असेल कि फोटो फीड करून नाव कळेल ह्या आशेवर मी कॅमेरा मित्राला दिला ..
सकाळचे 8.30 झाले होते आणि मित्रांनी निघायची तयारी सुरु केली ..तो गुच्छ पण आता निघणार होता ..मी त्यांच्या मागे जायचा ठरवला ..पण मित्रांनी ज्या गोष्टीचा आमिष मला दाखवला होता त्याची आठवण करून दिली --"बेडेकरांची मिसळ !!" 8 ला सुरु होता ..पण मी त्यांना म्हणलं कि तुम्ही पुढे व्हाnumber लावा मी येतोच ...
मी माझा निशिगंधाच्या मागे जाऊलागलो ...ती गाडीवरून सहकारनगरला जाऊ लागली ..ह्या area मध्ये चांगल्यामुली राहत असतील अशी माझी समजूत झाली .मी स्वतावर खुश होऊन आरशात पाहून केसांमधून hero सारखा हाथ फिरवू लागलो .पण ती अचानक कुठल्या तरी गल् ली मध्ये वळली आणि मी तिला शोधात राहिलो ..अर्धा तास फिरत होतो पण काहीच काळात नव्हता ..तेवढ्यात phone वाजला ..." मिसळ संपत आलीये !!" एवढा एकच वाक्य बोलला गेला न मी गाडी वळवली ...
त्या दिवसानंतर मी बरेच दिवस coffee प्यायला relaxe मध्ये येऊ लागलो ..कोथरूड ला राहत असून देखील दुर्गा च्या ऐवजी मी relaxe मध्ये आलो ...
हे सगळा डोळ्यापुढून जात होता तेवढ्यात mic चा कर्कश्या आवाजाने भानावर आलो ...डोळे उघल्डे तर उजाडायला लागला होता ...माझी नजर पुन्हा सैर भैर फिरू लागली .ती दिसतीये का शोधू लागलो ...
वर्ष गेला होता ...बराच काही घडला ह्या वर्षात ...दिवाळी नंतर ५ महिने US ला onsite जाऊन आलो ..आल्यावर तिला शोध्य्नासाठी परत त्या relaxe मध्ये जात होतो ..एकदा मित्रासोबत कॉफ्फी पीतअसताना एका लांबच्या काका ने मला पहिला ...आणि त्याच्या भाची करता माझा स्थळ सुचवला ...आई -बाबांना ती आणि तिला मी आवडलो. असा दुघ्धाशार्कारयोग जुळून आल्यामुळे माझा लग्न उरकून टाकण्यात आला ..
" चला देवळात जाऊयात ?" बायकोच्या ह्या प्रश्नानेमी पुन्हा भानावर आलो आणि मान हलवून उत्तर दिला ..
माझी नजर अजूनही तिला शोधात होती ...गणपतीने माझी मनोकामना गर्दी मुळे नीट ऐकली नसावी ..त्याने जोडीने मला बोलावून घेतला पण जोडीदार वेगळी होती ...असो हरकत नाही ... मी खाली येताना परत तिला शोधात होतो ..कुठे दिसतीये का माझी रजनीगंधा ...
" कोणाला शोधताय ? मी मगासपासून बघतीये तुम्ही काहीतरी शोधायचा प्रयत्न करताय ? कोणी येणार होता का ? "
" होय ...शाळेतला मित्र !!!" मी एवढा बोलून खिशातून माझा mobile काढून त्यात पाहू लागलो ....
afterall men will be men!!!
Wednesday, November 2, 2011
'MEN’tality !
Thursday, October 20, 2011
“मैं कौन हुं ?”
Tuesday, October 4, 2011
सिनेमे जलन ....
Bf : सिनेमा पाहायला जाउयात ?
gf : हो जाऊ ना !
Bf : कुठला ? एखादा छान romantic ? तुला आवडतात ना तसे ..
Gf : वेडा-बिडा झालायेस का? आवडायचे !!! आता नाही...
bf : मग आता ?
GF : ढिशुम ढिशुम वाले ...सलमान,अजय,जॉन,...moustache
men !!!! bf : OK (मिसुर्डा हि ना फुटले
ला चेहऱ्यावरून रुमाल फिरवत ...) तर मित्र हो हि वेळ आलेली आहे.. मुलांनी माधुरी,राणी,ऐश्वर्या ह्यांना पाहण्यासाठी (खरा कारण वेगळा आहे ) सिनेमाला जायचे दिवस आता गेले..आता
Action films are back !!! Moustache men are
roaring ! bodyguard - superhit !, wanted - superhit , Dabangg - Blockbuster , सिंघम- Superhit ,Ghazni - blockbuster !!!
सध्या जो बघेल तो ढिशुम-ढिशुम चे सिनेमे काढतोय..न ते चांगला धंदा पण करतायेत..जॉ
न अब्राहम चा 'फोर्से' नामक सिनेमा सध्या गाजतोय..थोडक्यात मारामारीयुक्त ची चांदी होतीये...इतकाच काय तर आपला 'romance king ' SRK पण पुढचे २ सिनेमे मारामारीचेच घेऊन येतोय ...तर मुद्दा हा आहे कि मला सिनेमांची खूप आवड आहे..typical हिंदी सिनेमे..आणि अगदी लहान पणापासून मी theatre मध्ये जाऊन सिनेमे पाहिलेत
( आभार : आई-बाबा,स ना वि वि )....म्
हणजे मला कळायला लागल्यापासून मी सिनेमे पहिल्याचा मला आठवतंय.. मुळातच फालतू विषयांवर चर्चा करणे आणि फुकट वेळ घालवणे हे आवडते काम असल्यामुळे हे सिनेमे इतके का पैसे कमवू लागले न त्याही पेक्षा लोकांना का आवडू लागलेत ह्याचा विचार खूप डोक्यात घोळू लागला..
तर ह्या गोष्टीची सुरुवात होते १९३० पासून ...जेव्हा बरेच चे सिनेमे हे संत पट होते, किंवा स्वातंत्र्याशी निगडीत होते ( directly or indirectly )..
त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ चा दिवस उजाडला न सगळा छान छान वाटू लागला...१५० वर्ष बोर्डिंग स्कूल मध्ये राहिल्यावर सकाळी आपल्या घरी आपल्या बेड वर झोपेतून उठल्यावर जसा वाटता ना तसा..ह्याचे प्रतिबिंब सिनेमान मध्ये सुधा दिसले.. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळाला ..सगळा कसा छान छान होणारे..फील गुड होता सगळीकडे..सिनेमे सुधा तोच फील continue करू लागले..लोकांना स्वप्ना दाखवणारे सिनेमे सुरु झाले..देव आनंद,दिलीप कुमार,शम्मी कपूर,राजेंद्र कुमार असे सगळे मिशी नसलेले हिरो लोकांना आवडू लागले..प्रेम कहाण्या,काश्मीर चे locations , college मध्ये नेहमी पहिला येणारा हिरो,मा का लाडला बेटा, बेहेन का प्यारा भैय्या ,नोकरी करणारा..काही अपवाद होते त्यातला एक मिशीवाला म्हणजे राज कपूर आणि दुसरा म्हणजे गुरु दत्त ..ह्या दोघांनी जरा वास्तविक सिनेमे केले..समाज,ग्रामीण समस्यांशी निगडीत गोष्टी सांगितल्या..हे साधारण १९६० च्या दशकात घडत होता..हरित क्रांती सारखे उपक्रम घडल्यामुळे भूक बळींची संख्या कमी झाली.."सुजलाम सुफलाम " ह्या घोषणा ऐकू येऊ लागल्या.. हा तेव्हा काही मारामारी सिनेमे पण निघाले पण ते भारत- चीन युद्ध ह्या वर आधारित होते..त्या व्यतिरिक्त मारा मारी म्हणजे तोंडाने "ढिशुम ढिशुम " असा आवाज काढून प्राण,प्रेम नाथ,प्रेम चोप्रा ह्यांना मारण्या पुरताच मर्यादित होती..त्यातूनच राजेश खांना नामक अजून एक बिगर मिशी वाला तरुण लोकांपुढे उभा राहिला आणि बाकी सगळ्यांना आडवा पडला..पोरी त्याच्या मागे फिदा होत्या.."superstar " हि ख्याती मिळवणारा हा पहिले हिरो..
१९७० ची सुरवात होती.. स्वातंत्र्य मिळून २५ वर्ष झाली होती.. पण नेहरू-शास्त्रींनी बघितलेली स्वप्ना पूर्ण होताना दिसत नव्हती..अन्नाचा उत्पादन वाढला होता पण रेशन मध्ये भ्रष्टाचार पण वाढला होता..
इंदिरा गांधी सत्तेवर आली आणि socialist mindset ने सरकार चालवू लागली.. तरुण लोकांना स्वप्ना दाखवली गेली होती.पण ती पूर्ण करण्यासाठी त्यांना ज्या संध्या मिळायला हव्या होत्या त्या मिळत नव्हत्या...सगळा छान होणार हे केवळ एक मृगजळ वाटू लागला होता.. एक आग आत मध्ये धुस्मात होती.. एक घुसमट होती,मनात एक चीड होती,license raj मुले तरुण उद्योजक हैराण झाले होते... JRD TATA पण ह्याला अपवाद नव्हते.. त्यांच्या 'महाराजा' ला देखील शरण यावा लागला होता..(आज त्याची काय अवस्था झा
लीये हे आपण पाहू शकतो )....
तो बुळबुळीत पण,खोटा गोड गोड वा
गणं ,ह्यातून एक frustration बाहेर पडणार होता न ते पडला देखील..ते सिनेमातही दिसला..अमिताभ ची अंग्री युंग मन image , गुलझार चा मेरे अपने, सलीम-जावेद चा दिवार,शोले ,त्रिशूल,काला पथर ,शत्रुघन सिंह चा "खामोश" हा त्या भावना व्यक्त करत होता... कॉलेज मध्ये पहिले येणारे हिरो आता रस्त्यावरचे बूट पोलिश करणारे झाले..लहानपाणी एका पोळीचा तुकडा चोरताना पाळणारा मुलगा धावता धावता एक दागिना लुटून पाळणारा हिरो झाला.. पोलीस मागेच असतात..त्यातूनच emergency सारखे कलंक आपल्यावर फासले गेले..हीच स्तिथी १९८० मध्ये पण होती..सिनेमा अजून थोडा वास्तववादी झाला..ओम पुरी चा अर्ध सत्य असो किंवा नाना पाटेकरचा अंकुर..सनी देओल चा अर्जुन,घायल असो..चीड मनात होतीच...आणि ती पडद्यावर दिसत होती..लोकांना ते आपलासा वाटत होता....१९८० चा शेवट आणि भारत कर्ज बाजारी झाला..पण त्या अंधारा मधेच एक आशेचा किरण दिसला..यशवंत सिंह ने आपली आर्थिक धोरण बदल्याचे पाऊल टाकले आणि ते नव्या पिढीला खूप उर्जा देऊन गेले..त्याच सुमारास अनिल कपूर ,जाकी श्रॉफ ह्या मिशी वाल्यांच्या मध्ये आमीर आणि सलमान हे बिगर मिशी वाले हिरो 'कयामत से कयामत तक' आणि " मैने प्यार किया " असे प्रेम कहाण्या घेऊन आले...आपला रोमान्तिक शाहरुख सुधा TV वर हात पाय मारतच होता...
आणि अखेर तो दिवस उजाडला..२० जून १९९१ भारताचा दुसरा स्वन्तान्त्र्या दिवस..मनमोहन ,मोन्टेक आणि चिदंबरम ने नवीन आर्थिक धोरण स्वीकारला..LPG (liberalisation ,privatisation ,globalisation ) ने भारताचा बाजार दुसर्या देशांसाठी खुला केला..
गुंतवणूक वाढली, उद्योजकांना प्रोत्साहन दिला.. पुन्हा सगळा छान छान होणार असा वाटू लागला..
IT ची झेप डोळे दिपवणारी होती...मध्यम वर्गीय माणूस आता mall , विमान, परदेश वारी ची स्वप्ना पूर्ण करू लागला...इकडे सिनेमान मध्ये आमीर,सलमान आणि शाहरुख पुन्हा स्वप्ना दाखवू लागले..
काश्मीर ची जागा आता switzerland नि घेतली..फुल blouse ची जागा आता स्लीवेलेस ने घेतली..विमानातून उतरणारा राहुल..पोरींना वेडा करू लागला..शांत प्रेम मुलींच्या प्रेमाच्या अपेक्षा वाढवू लागला... आता फरक फक्त एवढाच होता कि हिरो हा कॉलेज मध्ये उशिरा येणारा , नापास होणारा,पार्ट्य करणारा पण देवळात जाणारा,घरच्यांचा मान राखणारा असा portray होऊ लागला त्यामुळे सर्व सामान्य मुला देखील वेडी झाली....
१९९० चा दशक ह्याचा पुरावा होता.. DDLJ , HMHK ,KKHH ,DTPH असे सिनेमे तरुणाई ला त्या प्रवाहात ओढू लागले..
परत सगळा छान छान होणार असा वाटत असताना भ्रष्टाचार, बोंब स्फोट,दंगली,terrorist attack ..सुरु झाले..शिक्षण संस्था खूप सुरु झाल्या पण वशिले बाजी पण तितकीच बळावली..पैसे दिले कि काम होतात, पास होऊ,degree मिळेल ह्या सगळ्या मुले मध्यम वर्गीय सुशिक्षित तरुण हा बेरोजगार राहू लागला... हळू हळू frustration वाढू लागला..पुन्हा तीच चीड सुरु झाली....
मुंबई सारख्या शहरावर अनेक वेळा रेप केले गेले तरी मुंबई स्पिरीट च्या नवा खाली सगळ्या भावना मारल्या गेल्या..दुसर्या दिवशी नोकरीला ला गेलो नाही तर रात्री जेवायला मिळणार नाही ह्या भीतीने माणूस कामावर जाऊन लागला..कसला आलाय मुंबई स्पिरीट....
IT नि घेतलेली झेप २००२ मध्ये फटाका चा रोकेट कसा परत खाली येत ना तसा खाली आला..अनेक लोक पुन्हा बेरोजगार झाले..२००८ च्या मंदी ने तर कळस गाठला .. आपल्या कुवती पेक्षा जास्त कर्ज घेऊन स्वताचीच मारून ठेवली..आधी फक्त नोकरी नव्हती आता तर गहर हि जायची वेळ आली होती..परदेशात जाऊन शिकायची craze अंगावर आली..
परत सगळी चीड वाढली...मग प्रेम कहाण्या करणारे आमीर,शाहरुख आणि सलमान मिशी वाढवू लागले...त्याला साथ दिली अजय,अक्षय,जॉन ह्यांनी..
स्वप्ना चिरडली जाऊ लागली ...सगळी घुसमट पुन्हा बाहेर पडू लागली...सिनेमान मध्ये आग दिसू लागली...सिनेमाने ते ओळखला आणि त्यात पैसा कमवू लागले...त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे bodyguard - superhit !, wanted - superhit , Dabangg - Blockbuster , सिंघम- Superhit ,Ghazni - blockbuster ..
सलमान झाला,आमीर झाला,अजय झाला ...आता लोक वाट बघतायेत शाहरुख ची ...
आणि मी वाट पाहतोय तिसर्या स्वातंत्र्याची आणि माझी मिशी वाढण्याची !!!
आशय
Wednesday, January 5, 2011
फेस'भूक' !!!
Sunday, January 2, 2011
Regret Movie no 1: Finding Nemo!!!
Finding Nemo is such kind of film. With all possible creative imagination the animators have created ‘The great barrier’ reef located near Australia,about which we have studied in our school .The reef which is famous for its coral life.It has very rare and different kind of species surviving in it.
A story revolving around a father and son.A clown fish whose wife and hundreds of eggs are d
estroyed by a Shark ,only one egg survives and as per wife’s wish he names him as ‘Nemo’. Nemo has one small fin
which makes him a bit handicapped as he can’t swim as other fishes. This makes his father more conservative about his son.too much care and restrictions frustrates Nemo. Yes,I relate with this in my life. In our teenage life we don’t like restrictions on us. We want to explore things on our own, revolting attitude.Nemo revolts against his father and hates him for his over caring nature and falls into trap by divers and is taken to Sydney.
The movie revolves around Nemo’s father’s journey to find him.
With such a simple story the creators of characters have shown a very deep thought while writing the script and characters.May it be the Dory who constantly forgets things due to short term memory loss(in short ‘lady ghazini’ but remembers the address where Nemo has been taken, or it may be the
turtles who show the direction to Nemo’s father,the Sharks who shows co-operation by saying ‘Fish
are not food they are friends’ but when they smell the blood they are uncontrollable.Its same like maki
ng a resolution onot eating junk and oily food but unable to resist such food when seen smelt. Pixar movies or for that matter any animation movie revolves around family Characters desparate to have a family, missing family , making dreams come true are the protagonists. Finding Nemo also deals with such kind of thought, parents should let their children free at right age.Too much compulsion and restriction increase more urge in them to try that stuff Parents prevent their children by telling them that it’s a bad thing,but they don’t understand that they should also tell the kids the reason ,why it is bad. Incomplete compulsions increases the probability of kids to try those things. Its like an rubber or elastic , the more you pull back the more they will go away. Another thought which creates an impact is if you are in search for something people on the way directly or indirectly help you. Yes there are bad times but it is temporary. Perseverance is a quality which everyone should have. In this rat race we tend to jump quickly or leave the efforts by not doing it patiently as we want results ASAP.We live in the world where pizza comes early than an ambulance, perseverance is a must. This reminds me of one very nice quote” People behave in the same way with you in your downfall the way in which you had behaved with them during your good times!!!”Even if you are in a hurry or switching very fast be attached to the people because they are the biggest assets of anyone’s life. When you look back there should be someone who will wave at you with a smiling face(genuinely).
Coming to creative aspect of the film,vibrant use of colours with background of blue sea makes the visuals effective.Different kind of species are handled very well for eg there is one species of fish which travels in group, they have been used to show various shapes.Minute detailing and observations deserves a Thumbs Up!!
And last but not the least ,maintain your Humour,Smiles because at the end of the day its mental relaxation which matters and not Stock Market.
To sum up if you haven’t watched this film,please download(high quality) and spare 90 min to experience the Sea world.